Thursday 5 April 2012

True love story ♥

ती file घेत thnx म्हणाली ......
अग thnx कशाला उगीच formlty पूर्ण केली ..
ती पुढे जाऊन एका बाकावर बसली ...
मी हि तिच्या शेजारी जाऊन बसलो ..
बोलू कि नको बोलू मनाला विचारू लागलो ..
शेवटी निश्चय करून तिला विचारले ..
नाव काय ...?ती खाली बघत म्हणाली प्रिया ..
मन मज हसले मी म्हणालो वा चं नाव आहे
प्रिया ...
तिला कोण सोबत नव्हते म्हणून बोलत असेल
कदाचित
मला कोणी सोबत नव्हते म्हणून देवानेच पाठवले
असेल कदाचित ...
गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलच
नाही ..
तीच i पुढची train केव्हा आली समजलच नाही .
बातो बातो मी पत्ता दिला , परत भेटू म्हणाली ..
खायलो खायलो मी च्या गोष्टी सत्यात
उतरल्या ..
मी हि तिला अल्द्विदा केले ...
तिने हि मागे वळून हसत bye केले ..
आणि मी घरी परतीच्या वाटेला निघालो ..
आणि मनातून आनंदाने नाहलो ..
पुन्हा स्वप्नांची नदी वाहू लागली ...
पुन्हा तिच्या आठवणींची सफर सुरु झाली ...
थोड्या दिवसातच मी तिला पत्र लिहावे म्हटले ..
माज्या मनातले सगळे सांगावे ठरवले ...
कागद पेन घेताच मन train मधल्या आठवणीत
हरवले ..
पुन्हा माज्या शब्दांना सावरले ..
पुन्हा तिचे पत्र आले ......
सर्वे काही खुशाल तिने कळवले ..
पुन्हा मी म्हटले भेटूयात का कधी ?
पुन्हा मात्र उत्तराचे पत्र ना मिळाले ..
पुन्हा मन म्हटले भेटेल का ती कधी ..?
थोड्या दिवसाने तिचे पत्र आले ..
पत्र वाचून डोळ्यात पाणी भरले ..
तिने
तिच्या जीवनाची शोकांतिका लिहली होती ...
अशी कथा जी मी कधी स्वप्नात
हि पहिली नव्हती ...
तिने लिहले होते तिच्या आयुष्यातील सत्य ..
तिचे लग्न झालाय दोन वर्षापूर्वी ...
काळजाचा ठोका चुकला लग्न शब्द
वाचण्यापूर्वी ...
पुढे लिहले होते .................
तिचा नवरा ,अन सासू सासरे एका अपघातात
गेले ..
अन त्याक्षणी तिचे भविष्य मरण पावले ...
आपण भेटण्यापूर्वी माजा भूतकाळ तुला माहित
असावा असे वाटले ..
माजी कथा ऐकून तू भेटण्याचा विचार
बदलशील ...
माजी व्यथा ऐकून तू तुजी स्वप्ने तोडशील ..
म्हणून उशीर झाला पत्राला ..
म्हणून वेळ लागला मनाला समजायला .
आणि पत्र वाचून मी सुन्न झालो ...
एका एकी मी खूप रडू लागलो ..
पण मनात एक विचार विजेसारखा चमकला .
अन मनाला नवा मार्ग सापडला........
ती मुलगी असून एवढे सहन करतीय...
अन आपण मुलगा असून
आपल्या घरच्यांसाठी काहीच करत नाही..
अन आपण मुलगा असून सगळी उमेद हरवून
बसलो होतो....
मनाशी ठरवले आता रडायचे नाही.......
जर आपल्यालाला तिला अन
आपल्या माणसाना सुखी ठेवायचे असेल तर..
मोठे झाले पाहिजे,नाव मिळवले पाहिजे........
तिच्या हर एक सुख्साठी झटले पाहिजे........
असे म्हणून जोमाने कामाला लागलो........
असे म्हणून आज मी एक जबाबदार
मुलगा झालो...........
तिची च कमाल होती.............
दिशा दिली तिने.......
एखाद्या परीने जादूची कांडी फिरवावे ......
अन आयुष्य बदलून जावे अगदी तसे च झाले ..
अन आयुष्यात माज्या सुखाचा पूर लोटले ....
तिला भेटण्याचा निर्णय मी घेतला..........
माजा निरोप मी तिला धाडला....
येईल ती एक आशा होती.......
तिचा हि मनात मी काय बोलेल याच
भीती होती.........
अन तो दिवस आला............
आज आमचे लग्नाची पहिली रात्र आहे.........
आयुष्याच्या या वळणावर येऊन
आम्ही थांबलो.......
एकमेकांना एकटक बघत उभे राहिलो..........
तिने घट्ट येऊन मिठी मारली........
आणि ती ट्रेन मधली परी माझी झाली..........
कायमची.............फक्त माझी...फक्त माझी ♥♥

No comments:

Post a Comment