Monday 12 December 2011

गेले ते दिवस

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,बालपणाच्या आठवणीँच्या ठेवल्यात मी साठवणी.या साठवणिँच्या ओघात वाहुन जायला होत,अन् त्या गोड विश्वात राहुन जायला होत.बालपणीचे हे दिवस पुन्हानाही मिळणार,बालपणांच ईँजीनआयुष्याला पुन्हा जुळणार नाही.आयुष्याचे राहाठगाडे असेच पेलावे लागेल,मार्गी येणार्या दुःखांना असेच झेलावे लागेल.थोरांच्या ईशार्य़ावर धडे गिरवले आहेतखर सांगु का मित्रांनो माझे बालपण हरवले आहे......  बाय - ऋषिकेश तिवारी

No comments:

Post a Comment